एका बापाची औलाद असाल तर, त्या ‘बांडगुळांनी’ नीट राहावं; अन्यथा त्यांच्या मुळव्याधावर ‘तिखट मिरचीने’ उपचार करावा लागेल !
संपादकीय (एल्गार न्यूज) :-पत्रकारिता ही तलवारीच्या धारेवरची कसरत आहे. समाजहितासाठी आणि सत्यासाठी लेखणी चालवली की, अनेकांचे पित्त खवळणे स्वाभाविक आहे. …