ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ! CEO यांना निवेदन देवूनही 15 ऑगस्टची ग्रामसभा झालीच नाही !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-गांवकऱ्यांच्या सहभागातून गावाच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असलेली ग्रामसभा तातडीने घेण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह …