पाकिस्तानची झोप उडाली ! भारत केव्हाही लष्करी कारवाई करू शकतो या भितीने पाकिस्तानची पाचावर धारण बसली !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची …