ज्ञानराधा प्रकरणात ठेवीदारांच्या अर्जावर या तारखेपर्यंत निर्णय देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ! ठेवीदारांच्या आशा पल्लवीत !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-राज्यभरात गाजलेल्या ज्ञानराधा आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, हजारो ठेवीदारांची न्यायासाठीची वाटचाल थांबली नव्हती. मात्र नुकतेच औरंगाबाद खंडपीठाच्या …