अरे थोडी लाज बाळगा लाज..! नागरिकांना अजून थेंबभर पाणी मिळालं नाही अन पाणी पुरवठा विभागानं कागदोपत्री अख्ख्या गावाला पाणी पाजलं !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी शुद्धीवर आहेत का ? किंवा पाणी पुरवठा विभागाचे डोके ठिकाणावर आहे …