क्या हुक्म है मेरे आका ? तात्काळ जिल्ह्यात बिन पाण्याचे ऑपरेशन हाती घे म्हणजे पाणी न देता शेकडो गावे हर घर जल घोषित व्हायला पाहिजे ! (भाग – १३)
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाने जालना जिल्ह्याला हर घर जल चे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याबाबत जेव्हा फर्मान काढले होते, तेव्हा …