पुन्हा एक घोटाळा ! शेतकऱ्यांचे कोट्यावधी लाटले ! जालना जिल्ह्यात नुसते घोटाळेच सुरू आहेत की काय ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाने जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यावधी रूपयांच्या अनुदानावर तलाठी, ग्रामसेवक …