जालना जिल्ह्यात जलजीवनची कामे ठप्प ! कार्यकारी अभियंता व सीईओ यांचे दुर्लक्ष ! पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील चौकशी करणार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-केंद्र शासनाने प्रत्येक कुटुंबासाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने जलजीवन मिशन ही योजना सुरू …