जांबसमर्थ येथे अंगणवाडीतून एवढा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटप झालाय की वास घेतला तर होत आहे मळमळ ! जनावरे सुध्दा खाऊ शकणार नाहीत ! लहान मुलांसह महिलांचे जीव धोक्यात !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-श्रीक्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर महिला व लहान बालकांना जो पोषण आहार वाटप …